इतिहास

Showing 10 of 16 Results

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख ५ – ऑपरेशन पोलोच्या नोंदवहीतली अल्पज्ञात पानं

मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गोष्ट सांगताना आपण नेहमी १३ ते १७ सप्टेंबर या पाच दिवसांवर थांबतो. पण या पाच दिवसांच्या नोंदवहीत काही अशी पानं आहेत, ज्याची फारशी चर्चा होत नाही. अशा काही […]

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख ४ – वंदे मातरम

“वंदे मातरम” हैदराबाद संस्थानात हे दोन शब्द उच्चारणे म्हणजे देशद्रोह ठरवला जात असे. अख्ख्या हिंदुस्तानात नाद घुमत असलेल्या या वंदे मातरम गीताची निजामाला मात्र वेगळीच धास्ती होती. वंदे मातरम म्हणजे […]

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख 3 – हुतात्मा गोविंदराव पानसरे: जनक्षोभाची ठिणगी

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख 3 –  हुतात्मा गोविंदराव पानसरे: जनक्षोभाची ठिणगी मराठवाडा मुक्तिसंग्राम हा निजामी अत्याचारांविरुद्ध जनतेने दिलेला लढा, त्यात जनतेचा आक्रोश होता. अनेक प्रकारे जुलूम केले जात असताना जनतेच्या […]

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख २ – गणेशोत्सव आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम

गणेशोत्सव साजरा करणे हा मराठवाड्यात एकेकाळी राजद्रोह ठरू शकत होता. राजकीय आणि सामाजिक जागृती व्हावी या उद्देशाने टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याचे लोण मराठवाड्यात पोचले नसते तर नवलच. निजामाच्या […]

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख १ – नळदुर्गची घटना

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख १ – नळदुर्गची घटना १३ सप्टेंबर १९४८ – पहाटेच्या चार वाजता मराठवाड्याच्या मातीत एका निर्णायक लढ्याची सुरुवात झाली. निझामी अन्यायाच्या अंधारी रात्र झुगारून स्वातंत्र्यरुपी सुवर्ण प्रभात […]

नारायणराव पवार :  ज्याने थेट निजामावरच बॉम्ब फेकला

हैदराबाद स्टेट, निजामाच्या हैदराबाद राज्यात अत्याचारांचे स्तोम माजले होते ह्यात दुमत नाहीच. सर्वच गोष्टींत दडपशाही, लोकांचे अनन्वित छळ, हिंदूंच्या धार्मिक गोष्टींवर बंदी, रझाकारांचे अत्याचार या गोष्टींमुळे जनतेत असलेल्या यत्किंचितही तमा […]

गोदावरीबाई टेके : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील रणरागिणीची शौर्यगाथा

गोदावरी बाई टेके – हे नाव ऐकल्याचे तुम्हाला स्मरते का? बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात हे नाव होतं, आता विस्मृतीत गेलं असेल कदाचित… रझाकारांच्या अत्याचारात दबलेल्या मराठवाड्यातल्या अनेक वीरकथा अशाच विस्मृतीत गेलेल्या. […]

देवगिरीचे यादव

संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी.

मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान

आपल्या बहरलेल्या ऐतिहासिक पुस्तकांच्या पानांतून अनेक आश्चर्यकारक गोष्टींना जन्म देणारा हा भारतीय इतिहास काही गूढ व्यक्तींना आपल्या जीर्ण पानांतून दडवून ठेवतो अन त्यापैकीच एक म्हणजे मलिक अंबर. दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना विशेषतः बादशाह जहांगीरला त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा.

सावरकर आम्हाला माफ करा

सावरकर आम्हाला माफ करा! पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना […]