
डिजिटल युगातली सरस्वती
आज वसंत पंचमी. आपण सरस्वती मातेला बहुतेक वेळा पुस्तक, वीणा आणि शांततेपुरतंच मर्यादित करतो. सरस्वतीचे पूजन फक्त विद्यार्थ्यांनी, परीक्षा काळापुरतेच करायचे असा पायंडा आहे. आधुनिक जग हे तंत्रज्ञान, माहितीचं – […]
आज वसंत पंचमी. आपण सरस्वती मातेला बहुतेक वेळा पुस्तक, वीणा आणि शांततेपुरतंच मर्यादित करतो. सरस्वतीचे पूजन फक्त विद्यार्थ्यांनी, परीक्षा काळापुरतेच करायचे असा पायंडा आहे. आधुनिक जग हे तंत्रज्ञान, माहितीचं – […]
आज ‘क्रांतीज्योती विद्यालय’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि जणू मराठी अस्मितेच्या नसा सळसळल्या. मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी, इथे माझी पोस्ट वाचणारे देखील बहुतेक मराठी माध्यमाचेच विद्यार्थी. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या मराठी […]
आजकाल आपलं बरंच आयुष्य सोशल मीडियावर फिरतं, नाही का? आपण तासंतास स्क्रोल करत असतो – कधी काहीतरी नवीन शिकण्यासाठी, कधी मनोरंजन करण्यासाठी. पण या स्क्रोलिंगमध्ये कधीतरी आपल्यासमोर अशा पोस्ट येतात, […]
आजकाल सायबर फसवणुकीच्या बातम्या रोज कानावर पडतात. पण या बातम्यांमागे दडलेली एक कटू सत्यकथा आहे. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यानंतर त्याचे मानसिक परिणाम कसे होतात? लोक त्या व्यक्तीकडे कोणत्या नजरेने पाहतात? […]
माझ्याकडे तेलंगणाचा क्रमांक असणारी चारचाकी आहे. ती घेऊन मी महाराष्ट्रात भरपूर फिरत असतो. माझी गाडी महाराष्ट्र पोलिसांनी अडवली नाही असं शक्यच नाही. तपासणी चालू असलेला प्रत्येक पॉइंटवर मी हमखास थांबवला […]
मला इंग्रजीचा तिटकारा येतो, पण ती आजच्या काळात व्यवहारासाठी मला वापरावीच लागत आहे.
होता होईल तितकं शक्य आहे तिथे मी मराठीच वापरतो.
शिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात “आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे | महाराष्ट्र राज्य करावे […]





