सायबर सुरक्षा केंद्र (सॉक) आणि सुरक्षा विश्लेषक: सोप्या शब्दात

सायबर सुरक्षा (सायबर सेक्युरिटी) म्हणजे एकदम हॅकिंग वगैरे गोष्टी असतात असं आपल्याला माहित आहे. सायबर सुरक्षा क्षेत्राबद्दल अनेकांना कुतूहल असते. या क्षेत्राचे काम कसे चालते हे सर्वांना सोपे करून सांगण्याचा […]

चाकोरी बाहेरचा प्रवास

तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याने ड्राईव्ह करून गेलो होतो. त्यावेळी मला या भागाची शून्य कल्पना होती. रस्ता कसा आहे, कुठून जातो, वातावरण कसे असते याची काहीही कल्पना नव्हती. लोणावळा […]

आजोबा – आठवणीरूपी परताव्यासाठी एका छोट्या क्षणाची गुंतवणूक

काल रात्री जेवायला एका हॉटेलात गेलो होतो. शेजारच्या टेबलवर एक आजोबा आणि त्यांची लाडकी नात येऊन बसले. नात लाडकीच होती, हे त्या आजोबांचे हावभाव पाहून समजत होतं. नात उड्या मारत […]

सामान्य माणसाला सायबर जागरूकता का महत्वाची आहे?

डिजिटल अरेस्टची आणखी एक घटना कानावर आली. रोज रोज येणाऱ्या बातम्या पाहिल्या तर हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि याला मुख्यत्वे उच्चशिक्षित बळी पडत आहेत. आपल्या शिक्षणासोबतच सायबर […]

आयुष्याची स्पर्धा

माझ्या आयुष्यातले पहिले परितोषक मला गणेशोत्सवात मिळाले होते. आम्ही सिडको मध्ये नवीन रहायला आलो तेव्हा आमच्या घराजवळ लोकमान्य गणेश मंडळ होते. तिथे गणेशोत्सवाचे दहा दिवस भरपूर सारे सांस्कृतिक कार्यक्रम असत. […]

आमचा स्वातंत्र्यदिन

काल संध्याकाळी शाळेच्या बाजूने येणे झाले. शाळेचे मैदान चुन्याने रेषा ओढून आखून ठेवलेले होते. झेंड्याचा खांब लावून तयार केला होता. एव्हाना तिथे लेझिम, कवायतीची रंगीत तालिम होऊन गेली असेल. ते […]

कॉग्निझंट आणि २.५ लाखांचे पॅकेज

कॉग्निझंट आणि २.५ लाखांचे पॅकेज करियरची सुरुवात कॉग्निझंट सारख्या मल्टीनॅशनल कंपनीत करायची संधी,भरपूर काही शिकण्याची संधी,२-४ वर्षांत सिव्हीचे वाढलेले महत्व,मिळणारे एक्सपोजर एवढे सगळे होणार असताना त्यावर विनोद करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची […]

क्राऊड स्ट्राईक कांड – एका चुकलेल्या अपडेटची कहाणी

काल दिवसभर ( दिनांक १९ जुलै २०२४) सगळीकडे बंद पडलेल्या संगणकांची चर्चा होती. संगणक बंद पडल्यामुळे विमानतळाचे कामकाज अडकले, कंपन्यांची कामे थांबली अशा अनेक बातम्या होत्या.आम्ही आयटीवाले त्यावर विनोद करून […]

आपली मराठी ओळख

माझ्याकडे तेलंगणाचा क्रमांक असणारी चारचाकी आहे. ती घेऊन मी महाराष्ट्रात भरपूर फिरत असतो. माझी गाडी महाराष्ट्र पोलिसांनी अडवली नाही असं शक्यच नाही. तपासणी चालू असलेला प्रत्येक पॉइंटवर मी हमखास थांबवला […]

सायबर गुन्हे आणि मानवी भावना

सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. फ्रॉड करणारे रोज नवीन क्लृप्त्या लढवून लोकांचे पैसे पळवतात आणि या घटना वाढतच आहे. कधी विचार केला आहे का, की हे सायबर गुन्हेगार आपल्या मानवी भावनांचा, विचार करण्याच्या पद्धतीचा आधार घेऊन आपल्याला फसवतात? आर्थिक सायबर गुन्ह्यांना बळी पडताना एखाद्याच्या डोक्यात काय विचार येत असतील. फसवणूक होत असताना माणसाला स्वतःला का लक्षात येत नसेल याचा विचार मी करत होतो.