एका AI मुळे भारतीय IT कंपन्यांचे शेअर्स का कोसळले? काय आहे हे ‘कोबोल’ संकट?

आज शेअर मार्केटमध्ये विशेषतः आयटी (IT) क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील दिग्गज कंपनी IBM पासून ते भारतातील TCS, Infosys पर्यंत सर्वच कंपन्यांचे शेअर्स दबावाखाली आहेत. या सगळ्यामागे कारण आहे […]

एका AI टूलमुळे शेअर मार्केटमध्ये खळबळ! सायबर सेक्युरिटी कंपन्यांचे शेअर्स का कोसळले?

आजकाल आपण रोज नवनवीन AI (Artificial Intelligence) बद्दल ऐकतोय. पण नुकतंच एका नवीन AI टूलने जगातील मोठ्या शेअर मार्केटमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपण सर्वांनी ‘CrowdStrike’ किंवा ‘Okta’ सारख्या […]

डिजिटल युगातली सरस्वती

आज वसंत पंचमी. आपण सरस्वती मातेला बहुतेक वेळा पुस्तक, वीणा आणि शांततेपुरतंच मर्यादित करतो. सरस्वतीचे पूजन फक्त विद्यार्थ्यांनी, परीक्षा काळापुरतेच करायचे असा पायंडा आहे. आधुनिक जग हे तंत्रज्ञान, माहितीचं – […]

आपण नवीन युगाचे ‘अंगठेबहाद्दर’!

हातात पेन धरून कागदावर मनापासून शेवटचं कधी लिहिलं होतं, आठवतंय? की आठवण्यासाठी सुद्धा मोबाईलची ‘Note’ उघडावी लागतेय? आज सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये श्री. मंगेश वैशंपायन यांचा ‘चला, थोडंसं लिहितं होऊ […]

मराठी शाळेचा ‘परंतु’

आज ‘क्रांतीज्योती विद्यालय’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि जणू मराठी अस्मितेच्या नसा सळसळल्या. मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी, इथे माझी पोस्ट वाचणारे देखील बहुतेक मराठी माध्यमाचेच विद्यार्थी. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या मराठी […]

समृद्धीची तिसरी लेन, डिसेंबरची बोचरी थंडी आणि सोबतीला भीमण्णांचे अभंग…

​बाजूच्या लेनमधून जग सुसाट धावतंय, दिव्यांच्या लखलखाटात मागे वळूनही न बघता. मी मात्र माझ्या तिसऱ्या लेनचा कोपरा धरलाय… संथ, स्थिर आणि स्वतःच्या लयीत! आयुष्यही असंच जगायचं असतं ना? कोणाशीही स्पर्धा […]

‘एआय’ एक वास्तव की गैरसमज?

गेल्या काही वर्षांपासून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) हा शब्द आपल्या रोजच्या चर्चेचा भाग बनला आहे. पण एआय म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग कसा होतो आणि भविष्यात तो आपल्या आयुष्यावर कसा परिणाम […]

नारायणराव पवार :  ज्याने थेट निजामावरच बॉम्ब फेकला

हैदराबाद स्टेट, निजामाच्या हैदराबाद राज्यात अत्याचारांचे स्तोम माजले होते ह्यात दुमत नाहीच. सर्वच गोष्टींत दडपशाही, लोकांचे अनन्वित छळ, हिंदूंच्या धार्मिक गोष्टींवर बंदी, रझाकारांचे अत्याचार या गोष्टींमुळे जनतेत असलेल्या यत्किंचितही तमा […]

गोदावरीबाई टेके : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील रणरागिणीची शौर्यगाथा

गोदावरी बाई टेके – हे नाव ऐकल्याचे तुम्हाला स्मरते का? बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात हे नाव होतं, आता विस्मृतीत गेलं असेल कदाचित… रझाकारांच्या अत्याचारात दबलेल्या मराठवाड्यातल्या अनेक वीरकथा अशाच विस्मृतीत गेलेल्या. […]

AI च्या गैरवापराचा एक अनुभव असाही

मला एआयचा पहिला चुकीचा अनुभव २०२३ च्या सुरुवातीला आला होतं. चॅट जीपीटी नवीन होतं तेव्हा. आमच्या टेक्नॉलॉजीत एका गोष्टीत माझं स्पेशलायझेशन आहे. त्या विषयातले अनेक लोक माझ्याशी संपर्कात येतात. त्यामुळे […]