आपण नवीन युगाचे ‘अंगठेबहाद्दर’!

हातात पेन धरून कागदावर मनापासून शेवटचं कधी लिहिलं होतं, आठवतंय? की आठवण्यासाठी सुद्धा मोबाईलची ‘Note’ उघडावी लागतेय? आज सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये श्री. मंगेश वैशंपायन यांचा ‘चला, थोडंसं लिहितं होऊ […]